*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*
पूढे राम आपला मार्ग आक्रमत किसकिंदी येथे आले. तेथे मारूतीची भेट झाली. मारूती रामाचा सेवेकरी (दास) बनला. नंतर तिथेच त्यांची वदघट झाली.
मारूतीने उड्डाण करून लंकेत जाऊन ज्या ठिकाणी सीता होती, तिथे मुद्रिका (खूण) घेऊन गेला होता.
हनुमंताने माझी सीतामाई आहे हे बरोबर ओळखले व प्रत्यक्ष पाहिले कि सर्व निद्रिस्त आहेत. त्यांनी झाडावरून पाने टाकायला सुरवात केली. सीतेने वर पाहिले. मारूती म्हणाला तू घाबरू नकोस.
इकडे रावणाला कळले कि बागेत माकड आले. तेंव्हा त्याला पकडण्यासाठी लाख उपद्व्याप केले. जेवढे त्याने केले ते सर्व त्याच्याच अंगलट आले.
त्यांनी चिंध्या शेपटीला बांधून शेपटीला आग लावली. सर्वत्र हाहा:कार झाला. मारूतीने भूभूतक्तार करून लंकेला आग लावली. रावण घाबरला. 3/4 लंका जाळून टाकली.
त्याला रावणाच्या समोर आणले. रावण म्हणाला, "तू हे काय चालवले आहेस?" रावण म्हणाला, "मी उंच आसनावर आहे." तेव्हा मारूतीने सुध्दा आपले आसन उंच केले.
मारूतीने घाम गाळला तो मगरीने ग्रहण केला. तेव्हा मकरध्वज जन्माला आले.
त्याने रामाला सीतेची सर्व हकीगत सांगितली.
म्हणून समर्थ सांगतात, "माझा जो सेवेकरी आहे त्याने कोणत्याही तऱ्हेची काळजी वाहू नये. त्यांचा मी त्राता आहे."
*सद्गुरु मारक नसून तारक असतात.* आपण ज्या आपुलकीने तळमळता ते किती भाग्यवान आहेत.
नारायणांचा नारायण. अशा तत्वांचे आपण सेवेकरी. नीतीने परिपूर्ण असणारे, शुद्ध विचार, आचार व भावना पाहिजे. तरच तुम्ही श्रीहरीच्या आसनाला पात्र व्हाल. ते मायावीने शांती देतील.
मी तुमच्यातली एक ज्योत आहे. पण त्या बाहेर जर काही आतबाहेर झाले तर दोषात्मक आहे. त्यांचे संधान परमेश्वराशी आहे. ते सर्व व्यापक असणारे तत्व हे चालू देणार नाही.
(क्रमश:) 29 ऑगस्ट
पूढे राम आपला मार्ग आक्रमत किसकिंदी येथे आले. तेथे मारूतीची भेट झाली. मारूती रामाचा सेवेकरी (दास) बनला. नंतर तिथेच त्यांची वदघट झाली.
मारूतीने उड्डाण करून लंकेत जाऊन ज्या ठिकाणी सीता होती, तिथे मुद्रिका (खूण) घेऊन गेला होता.
हनुमंताने माझी सीतामाई आहे हे बरोबर ओळखले व प्रत्यक्ष पाहिले कि सर्व निद्रिस्त आहेत. त्यांनी झाडावरून पाने टाकायला सुरवात केली. सीतेने वर पाहिले. मारूती म्हणाला तू घाबरू नकोस.
इकडे रावणाला कळले कि बागेत माकड आले. तेंव्हा त्याला पकडण्यासाठी लाख उपद्व्याप केले. जेवढे त्याने केले ते सर्व त्याच्याच अंगलट आले.
त्यांनी चिंध्या शेपटीला बांधून शेपटीला आग लावली. सर्वत्र हाहा:कार झाला. मारूतीने भूभूतक्तार करून लंकेला आग लावली. रावण घाबरला. 3/4 लंका जाळून टाकली.
त्याला रावणाच्या समोर आणले. रावण म्हणाला, "तू हे काय चालवले आहेस?" रावण म्हणाला, "मी उंच आसनावर आहे." तेव्हा मारूतीने सुध्दा आपले आसन उंच केले.
मारूतीने घाम गाळला तो मगरीने ग्रहण केला. तेव्हा मकरध्वज जन्माला आले.
त्याने रामाला सीतेची सर्व हकीगत सांगितली.
म्हणून समर्थ सांगतात, "माझा जो सेवेकरी आहे त्याने कोणत्याही तऱ्हेची काळजी वाहू नये. त्यांचा मी त्राता आहे."
*सद्गुरु मारक नसून तारक असतात.* आपण ज्या आपुलकीने तळमळता ते किती भाग्यवान आहेत.
नारायणांचा नारायण. अशा तत्वांचे आपण सेवेकरी. नीतीने परिपूर्ण असणारे, शुद्ध विचार, आचार व भावना पाहिजे. तरच तुम्ही श्रीहरीच्या आसनाला पात्र व्हाल. ते मायावीने शांती देतील.
मी तुमच्यातली एक ज्योत आहे. पण त्या बाहेर जर काही आतबाहेर झाले तर दोषात्मक आहे. त्यांचे संधान परमेश्वराशी आहे. ते सर्व व्यापक असणारे तत्व हे चालू देणार नाही.
(क्रमश:) 29 ऑगस्ट